महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये सध्या जंगल आवरण = 16.5% आहे.
राष्ट्रीय वन धोरणानुसार लक्ष्य 33% आहे.
म्हणजे अजून सुमारे 16.5% झाडांची गरज आहे.
पण सध्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण पाहता ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड प्रमाण बरोबर ठेवायचे असेल तर वृक्ष लागवड 45 ते 50 टक्के पाहिजे